Balochistan | येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे खरोखर तुकडे होऊ शकतात का हे आपण जाणून घेऊयात.
पाकिस्तानने भारताचा बळकावलेला भाग पाक ऑक्युपाईड कश्मीर आणि पाकिस्तान मधील Balochistan (बलुचिस्तान) येथील घडामोडीने गेल्या काही वर्षांपासून वेग पकडलेले आहेत पी ओ के भारत कधीही परत एकदा ताब्यात घेऊ शकतो अशी चर्चा सातत्याने होते आणि याच्या जोडीला बलुचिस्तान मधील नागरिक परत एकदा त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आक्रमक झालेले दिसून येत आहेत मागील वर्षी सुद्धा बलुचिस्तान मधील नागरिक पाकिस्तान सरकारचे विरोधात आंदोलन करत रस्त्यावरती उतरलेले होते.
आता बघा सध्या पाकिस्तान मध्ये काळजीवाहू सरकारी आणि येणाऱ्या काळामध्ये तिथे निवडणुका होणार आहे. निवडणुका जर का असल्यास तर विकास कामावर वेग पकडतात असं अनुभव असताना Balochistan नागरिक विकास आणि पाकिस्तानी मिलिटरीच्या अत्याचाराच्या विरोधात तिथे रस्त्यावरती उतरलेत आणि याच्यामुळे झाले काय तर या आंदोलन कर्त्यांच्या विरोधात पाकिस्तानने असा आरोप केलेला आहे की या आंदोलन करताना भारताकडून फंडिंग केलं जाते.
आता संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात भारताकडून फंडिंग केलं जाते का हे जाणून घेऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे खरोखर तुकडे होऊ शकतात का हे सुद्धा आपण जाणून घेऊयात.
पाकिस्तानी लष्कराचा Balochistan नागरिकांवर अत्त्याचार व नागरिकांचे आंदोलन :
लोकशाही नोंदवायची म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली म्हणजे पाकिस्तानने फाळणी करून घेतली पण त्यांची इथं काय मत लष्कराचा वर्चस्व राहिलेला आहे ज्याच्यामुळे पाकिस्तानमधील आणि त्यातल्या त्यात बलुचिस्तान मधले जनता जी आहे ही सातत्याने परेशान असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. पण यावेळेस मात्र या एकूण अत्याचाराच्या विरोधात बलुचित जनता डायरेक्ट इस्लामाबाद मध्ये जाऊन आंदोलन करताना दिसतील नेमकं घडले काय तर बलुची नागरिकांमध्ये पाकिस्तान सरकार विरोधात रोष हा सुरुवातीपासूनचे आणि सातत्याने तेथे आंदोलन सुरू असतात. या आंदोलन करणाऱ्यांमधील जवळपास 2200 लोक हे आज वरती गायब झालेले आहेत त्यांना नेमकं कुठे ठेवले ते जिवंत आहेत किंवा नाहीत याची कोणतीही कल्पना त्यांच्या घरच्यांना नाही आणि म्हणूनच त्या लोकांचे जे नातेवाईक आहे त्यांचे घरचे जे मंडळी आहेत त्या गायब झालेल्या व्यक्तींचे फोटो घेऊन इस्लामाबाद मध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेत.
बलुचिस्तान मधील नागरिकांचा आरोप आहे की त्यांना पाकिस्तान मध्ये कुण्या परक्या देशात राहत असल्याची वागणूक दिली जाते. इव्हन मीडियाकडून सुद्धा त्यांना ते पाकिस्तानचे नागरिक आहेत अशी वागणूक दिली जात नाही आणि दहशतवादी असल्यासारखे प्रश्न सातत्याने विचारले जातात. राजकीय नेते सुद्धा बलुचिस्तानचे नागरिक त्यांचे इथले प्रश्न याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि बलुचिस्तान मधल्या नागरिकांवरती तिथल्या सैन्याकडून वारंवार अत्याचार केला जातो आणि या अत्याचाराला महिला बहुसंख्य प्रमाणात बळी पडताना दिसतात आणि तशा बातम्या सुद्धा आलेल्या आहेत.
Balochistan मधल्या नागरिकांची स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी:
बेसिक गरजेच्या वस्तू सुद्धा मध्ये उपलब्ध होत नाही आणि म्हणूनच मागील वर्षी तिथली जनता रस्त्यावरती उतरली होती आता या गायब झालेल्या घरातल्या जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे लोक जमलेत आणि त्यांच्यावर ते सुद्धा तिथल्या सरकारने लाठी चार्ज करण्याचा आदेश दिलेला होता आणि नंतर या लाठीच्या समर्थन सुद्धा केलं होतं पाकिस्तानचे पंतप्रधान यांना स्पष्टपणे दुश्मन देशाचे एजंट असं संबोधतात आणि ते लाईव्ह तसं बोलताना दिसतात. याच्यामुळे झाले काय तर Balochistan मधल्या नागरिकांची स्वतंत्र बलुचिस्तानची जी मागणी होती ही मागणी परत एकदा जोर पकडताना दिसतेय. आपण बघितलं म्हणजे पाकिस्तानमध्ये तर तिथे पंजाबी बहुल पंजाब प्रांत आहे सिंधी बोल सिंध प्रांत आहे यासोबत बलूची लोकांचा सुद्धा वर्चस्व आहे आणि फर्स्ट तो लोकांचा सुद्धा प्रांत आहे आणि एकूण बलुचिस्तान जर का बघितलं त्याचे चार भाग होते अगोदर कला ते होता कारण मकरंद आणि लास्ट बेला असे ते प्रांत होते आणि त्यातल्या त्यात कलात जी आहे तिथला प्रमुख होता तो या सगळ्यांचा प्रमुख होता.
Balochistan ला खरंतर ज्यावेळेस फाळणी होणार होती त्यावेळेस स्वतंत्र राहायचं होतं पण कलाच्या राजावरती दबाव आणला गेला आणि बलुचिस्तान पाकिस्तान मध्ये विलीनीकरण घडवून आणलं गेलं आणि तेव्हापासून तिथल्या नागरिकांमध्ये पाकिस्तान विरोधात असंतोष आहे या असंतोषाचा भाग म्हणूनच मीर नोरोज खान याच्या नेतृत्वामध्ये तिथे मोठा आंदोलन झालं होतं पण नंतरच्या काळामध्ये या आंदोलन कर्त्यांनी आत्मसर्पण केलं या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या नेत्याचा मृत्यू झाला असा एकूण तिथला इतिहास आहे.
तरुणांना पांगवण्यासाठी तिथल्या सरकारने जवळपास 80 हजार सैन्य उतरवलेलं होतं:
1970-80 च्या दशकामध्ये बलुचिस्तान मध्ये नॅशनल अवामी पार्टीच सरकार जे आहे ते जनरल जीआर यांनी बरखास्त केलं आणि जे तरुण रस्त्यावरती उतरले होते जवळपास साडेअकरा हजार तरुण या निर्णयाविरोधात रस्त्यावरती उतरले होते तरी या तरुणांना पांगवण्यासाठी तिथल्या सरकारने जवळपास 80 हजाराचा सैन्य उतरवलेलं होतं. कायमच अन्याय झाल्यामुळे आणि सरकारने शोषण केल्यामुळे तिथल्या तरुणांनी हातामध्ये बंदूक घेतल्याचं म्हणलं जातं आणि आता तर अशी परिस्थिती आहे की चर्चेचे सर्व मार्ग अपयशी होताना दिसते कारण की 1947 पासून ते आता अगदी 2024 पर्यंत कोणत्याही पद्धतीची चर्चा ही पूर्णत्वास गेल्याच दिसत नाहीये आणि मुळामध्ये हा जो भाग आहे बलुचिस्तानचा हा पाकिस्तान मधील सर्वात अविकसित आणि मागासलेला भाग आहे. आणि या ठिकाणी खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे आणि इथली खनिज संपत्ती पाकिस्तान चीनच्या मदतीने ओरवडताना दिसतोय
Balochistan मधील मध्ये नागरिकांचे साक्षरतेचे प्रमाण कमी बघायला मिळते:
Balochistan मधल्या दारिद्र रेषेखालील जनतेचे प्रमाण हे 58 टक्क्यांच्या आसपास एक साक्षरता सुद्धा 30% च्या आसपासचे पुरुषांचं साक्षरते मधलं प्रमाण जे आहे हे 18.3% आणि ग्रामीण भागामध्ये तर महिलांचा साक्षरतेचे प्रमाण हे 10% हून कमी आहे जर का शिक्षक मिळत नसेल तर विकास कसा होणार असा रास्त असावा तिथे जनता कायमच सरकारला विचारात आलेली आहे सरकारच्या धोरणांमुळे बलुचिस्तान मधील नागरिकांवरती सातत्याने उपासमारीची वेळ सुद्धा आल्याचं बोललं जातं आता पाकिस्तानमधील शासन बलुचिस्तान मधील जनतेला आदिवासी म्हणतात आणि आंदोलनाला भारत मदत करतोय असं थेटपणे आरोप करतात ग्राउंड रियालिटी जर का आपण बघितली तिथली तर असं लक्षात येतं की तिथं शाळा अगदी मोजक्या आहेत ज्या शाळा आहेत तिथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाहीये. जर का पिण्याचे पाण्याची थोडेफार व्यवस्था असेल तर शिक्षक चांगले नाहीयेत आणि साक्षरता वाढवण्यावरती तिथल्या सरकार बिलकुल लक्ष देत नाहीये असा आरोपीतली जनता वारंवार करते.
आता हे नागरिक हे सुद्धा आरोप करत आहेत की पाकिस्तानमधील सरकारकडे सैन्यासाठी पैसा आहे भारत विरोधी कारवाया करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा आहे पण आमच्यासाठी पैसा नाही मग आंदोलन केलं की लोक जे आहे ते सरकारकडून गायब केले जातात त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केला जातो आणि मग या मेहरंग बलुज जे आहेत सध्या इस्लामाबाद मध्ये गायब झालेल्या लोकांसाठी सर्व महिलांना गोळा करून तिथे जमलेल्या त्यांनी तिथे मांडलेला आहे.
Balochistan च्या नीरा कादरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्र बलुचिस्तानला पाठिंबा देण्यात ची मागणी केली:
रॉच फंडिंग असल्याचं पाकिस्तानचे सध्याचे जे काळजीवाहू पंतप्रधान आहेत त्यांनी म्हटले त्यांचं म्हणणं काय तर तोच प्रोटेस्टिंग इन इस्लामाबाद वेळ द रिलेटिव्ह ऑफ द फायटिंग अगेन स्टेट विथ द हेल्प ऑफ फंडिंग अँड एडिट बाय इंडिया इट इज अँड आर्म रेबेलियन विथ फॉरेन हेल्प (The Relative of the Fighting Again State with the Help of Funding and Editing by India It Is and Arm Rebellion with Foreign Help) म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये भारताचा हात असल्याचं ते स्पष्टपणे म्हणतात पण आंदोलकांनी त्याचा इन्कार केलेला आहे भारताने सुद्धा स्पष्टपणे वेळोवेळी सांगितले की हा काही त्यांच्या परराष्ट्रनेतेचा भाग नाहीये आणि बलुचिस्तान मधील नरसमहार थांबवला पाहिजे आणि आमच्या मूलभूत अधिकाऱ्यांचे पायमल्ली होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय असा आंदोलन कर्त्यांचे म्हणणे.
मागील वर्षी जुलैमध्ये बलुचिस्तानच्या ज्या एक्साइल मधील पंतप्रधान आहेत नीला कादरी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती आणि युनायटेड नेशन्स मध्ये भारताने स्वतंत्र बलुचिस्तानला पाठिंबा द्यावा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं.
सध्या बलुचिस्तान मध्ये ही भावना आहे की बलुचिस्तान हा सुरुवातीपासूनच स्वतंत्र होता आणि पाकिस्तानने या बलुचिस्तानला अनुधिकृतित्या एक वेळ केलेलं आहे अशी भावना त्यांची एकूण आहे आता हा विषय स्वातंत्र्याकडे जातो की काय होतं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच पण पाकिस्तान मधले सध्याची एकूण आर्थिक परिस्थिती जर का आपण पाहिली तर त्यांना बलुचिस्तान मधील आंदोलन किंवा बलुचिस्तान मधील जी काही एकूण स्वातंत्र्याची मागणी आहे ही कुठपर्यंत दाबता येईल याच्याविषयी शंकाच आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन करायला विसरू नका धन्यवाद.
[Whats App Group] Click to Join Whatsapp Group (व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा)